Tuesday, 5 April 2016

कधी तरी मन उदास होते................,.



कधी तरी मन उदास होते
हळु हळु डोळ्याँना त्याची
जाणीव होते .
आपोआप पडतात डोळ्यातून आश्रू
जेव्हा
आपली माणस दुर असल्याची
जाणीव होते.

S.K

No comments:

Post a Comment